रत्नागिरी जिल्ह्यात अपघातात ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरी जिह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये आठ जणांचा मृत्यू झालाय. कंटेनरने सायकल आणि टेम्पोला दिलेल्या धडकेत सहा जण ठार झालेत. तर तिघे जखमी झालेत. दुस-या एका अपघातात कंटेनरनं स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत दोन जण ठार तर सात जण गंभीर जखमी झालेत

Updated: Jan 1, 2012, 08:49 PM IST

झी २४ तास वेब टीम, रत्नागिरी 

 

रत्नागिरी जिह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये आठ जणांचा मृत्यू झालाय. कंटेनरने सायकल आणि टेम्पोला दिलेल्या धडकेत सहा जण ठार झालेत. तर तिघे जखमी झालेत. दुस-या एका अपघातात कंटेनरनं स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत दोन जण ठार तर सात जण गंभीर जखमी झालेत. गोव्याहून मुंबईकडे येणा-या स्कॉर्पिओला निवळी फाट्याजवळ अपघात झाला. कंटेनर आणि स्कॉर्पिओमध्ये हा समोरासमोर अपघात झाला

Tags: