अखेर

लग्नाआधीच डेंग्यूने तिची केली अखेर...

 तिला डास चावला आणि तिचे आयुष्यच उध्वस्त झाले. राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा निद्रीस्त असल्याचे दिसून येत आहे. अनेकांचे बळी जाऊनही प्रशासन ढिम्मच आहे. तिचे लग्न ठरले होते. तिचे लग्न दोन महिन्याने होणार होते. मात्र, त्याआधीच तिच्यावर काळाने झडप घातली.

Nov 27, 2014, 07:30 PM IST

अखेर 'आयएनएस विक्रांत'वर हातोडा पडलाच!

अखेर 'आयएनएस विक्रांत'वर हातोडा पडलाच!

Nov 21, 2014, 11:40 PM IST

अखेर 'आयएनएस विक्रांत'वर हातोडा पडलाच!

महाराष्ट्राची अस्मिता आणि देशांचा मानबिंदू म्हणून ज्याचा गौरवानं उल्लेख व्हायचा त्या 'आयएनएस विक्रांत'वर अखेर हातोड्याचे घाव पडलेत.

Nov 21, 2014, 10:50 PM IST