अण्णा हजारे भाष्य

'विलासरावांच्या भ्रष्टाचारावर मीच का बोलावं'

राजकीय दबावामुळं अतिरेक्यांपेक्षा पोलिसांची जास्त दहशत असल्याची घणाघाती टीका अण्णा हजारेंनी परभणीत केली आहे. त्यामुळं पोलीस विभाग लोकायुक्ताच्या कक्षेत आणण्याची गरज असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.

May 8, 2012, 09:17 AM IST