अनुच्छेद 370

Shehbaz Sharif : "भारताविरोधात तीन युद्ध लढल्याने..."; मोदींचा उल्लेख करत पाकिस्तानी PM चं मोठं विधान

Shehbaz Sharif on India-Pakistan: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी 'अल अरबिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करताना दोन महत्त्वाची विधानं केली आहेत.

Jan 17, 2023, 08:31 AM IST

आतापर्यंत अकरावेळा झाली 'मोदी'वाणी... पाहा केल्या कोणत्या घोषणा

पाहा आतापर्यंत मोदींनी कोणत्या घोषणा केल्या...

Apr 14, 2020, 12:55 PM IST

68 दिवसांनंतर काश्मीरमध्ये पोस्टपेड मोबाइल सेवा सुरू

लँडलाइन सेवेनंतर मोबाइल सेवा सुरू 

Oct 12, 2019, 08:38 AM IST

कलम ३७० हटवल्यास काश्मीर समस्येवर तोडगा निघेल- अनुपम खेर

अभिनेता अनुपम खेर यांच्यामते काश्मीर समस्येचा तोडगा काढण्यासाठी कलम ३७० हटवणे गरजेचे आहे. त्यांनी सांगितले की देशातील इतर भागातील लोकांना तिथे संपत्ती खरेदी करण्याचा अधिकार असल्यास, शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा अधिकार असल्यास या समस्येचा तोडगा निघणे शक्य होऊ शकते.

Aug 15, 2017, 08:50 AM IST