अरुण देशपांडे

'दुष्काळ निसर्गनिर्मित नाही तर मानवनिर्मित...'

राज्यात पडलेला दुष्काळ निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित असल्याचा आरोप जलतज्ज्ञ अरुण देशपांडे यांनी केलाय. दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी वॉटर बँकेसारखे पर्याय सुचवलेत.

Mar 7, 2013, 03:17 PM IST