अश्मयुगीन मानव

अश्मयुगातही होती समाजात असमानता

वर्णव्यवस्था आणि त्या अनुषंगाने असमानता ही विकसित समाजातील दोष मानली जाते. वर्णव्यवस्थेतून आलेल्या असमानतेमुळे भारतातही मोठ्या प्रमाणावर वाद उफाळून आला. जातीव्यवस्था ही नंतरच्या काळातच जन्माला आली असं मानलं गेलं.

Jun 5, 2012, 02:24 PM IST