आयटी कलम ६६ ए

मुलींना अटक केलीच कशी? - सुप्रीम कोर्टानं विचारला जाब

पालघर फेसबुकप्रकरणी सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला चांगलच फटकारलयं. पालघरच्या तरुणींना का अटक केली? असा सवाल कोर्टानं राज्य सरकारला विचारलाय.

Nov 30, 2012, 02:14 PM IST

'आयटी` नियम कडक... सर्वोच्च न्यायालयाकडे डोळे

पालघर फेसबुक प्रकरणानंतर झालेल्या गोंधळानंतर आता `आयटी कलम ६६-ए`मध्ये बदल करण्याचे संकेत देण्यात आलेत.

Nov 30, 2012, 08:45 AM IST