एका लग्नाची दुसरी गोष्ट काही नाही स्पष्ट

'एका लग्नाची दुसरी गोष्ट' काय झालं राधा-घनात?

एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत अबीरमुळे राधाची चिडचिड होते आहे तर घनाची अस्वस्थता वाढत चालले आहे. त्यामुळे राधा-घनामधील दुरावा वाढत चालला आहे. राधा आणि घना यांच्यात काय घडलंय काय बिघडलं आहे?

Jun 15, 2012, 11:48 PM IST

'एका लग्नाची दुसरी गोष्ट' काही नाही स्पष्ट

एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. इतके दिवसा तात्पुरता संसाराच्या गप्पा मारणारा घनाश्याम अमेरिकेला जाण्याचा विचार करतो आहे.

Apr 27, 2012, 02:00 PM IST