गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड

नेत्यांचा पोरकटपणा, स्टंटबाजी नडली - नाईक

ठाण्यातील राष्ट्रवादीच्या पराभवानंतर जितेंद्र आव्हाड आता पुन्हा एकदा टीकेचं लक्ष्य ठरू लागले आहेत. नेत्यांचा पोरकटपणा आणि स्टंटबाजी नडली अशा शब्दात पालकमंत्री गणेश नाईक यांनी आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे.

Feb 20, 2012, 12:52 PM IST