जर बांग्लादेश हरलं तरच भारत फायनलमध्ये

..जर बांग्लादेश हरलं तरच भारत फायनलमध्ये

एशिया कप अत्यंत रोमांचकारी वळणावर येऊन ठेपलं आहे. आज जर का श्रीलंकेने बांग्लादेशला हरवलं तरच भारत एशिया कपच्या फायनलमध्ये पोहचणार आहे. आणि जर का श्रीलंका ही मॅच हरल्यास भारताला मायदेशी परतावं लागणार आहे.

Mar 20, 2012, 03:00 PM IST