डाळ दर

व्यापाऱ्यांपुढे कोणाचीच 'डाळ' शिजली नाही, दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर

डाळींच्या बाबतीत सरकारने घातलेल्या गोंधळामुळे अद्याप डाळींच्या दराबाबत सामान्यांना दिलासा मिळालेला नाही. याबाबत सरकारने सुरुवातीपासूनच कोणतेही गंभीर पाऊल न उचलल्याने आणि सरकारच्या धरसोड भूमिकेमुळे ग्राहकांचे हाल तर व्यापाऱ्यांचा फायदा झाला आहे.

Nov 25, 2015, 06:15 PM IST

राज्यात धडक कारवाईनंतर डाळींचे भाव चढेच

राज्यात डाळींची साठेबाजी करणाऱ्यांवर सरकारने धडक कारवाई सुरु केल्यानंतर डाळींचे भाव चढेच दिसून येत आहेत. किरकोळ दर कमी करुन ग्राहकांची फसवणूक केली जात आहे.

Oct 24, 2015, 10:51 AM IST