भाजप सरकार

आज मुंबई विकास आराखड्यावरील चर्चेचा मुद्दा विधीमंडळात गाजणार?

विधीमंडळच्या दोन्ही सभागृहात आज मुंबई विकास आराखड्यावरील चर्चेचा मुद्दा आणि मुख्यमंत्री यांचे उत्तर हा विषय गाजणार आहे. 

Mar 14, 2018, 09:16 AM IST

मोर्चासाठी पनवेलच्या शेतकऱ्यांच्या घरांमधून एक लाख तीन हजार भाकरी

शेतकरी मोर्चासाठी दाखल झालेल्या शेतक-यांच्या दुपारच्या जेवणासाठी पनवेल मधला शेतकरी पुढे आलाय.

Mar 12, 2018, 03:32 PM IST

गेल्या सहा दिवसात अन्नदात्यांनी काय सोसलं?

आज आझाद मैदानात आलेल्या मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसात जे सोसलंय...याची कल्पना त्यांच्या पायांकडे बघून येते.. 

Mar 12, 2018, 02:38 PM IST

खासदार पूनम महाजन यांचं शेतक-यांना माओवाद्यांचं लेबल?

आपल्या विविध मागण्यांसाठी ३० हजारांपेक्षा जास्त शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. एकीकडे सरकार आम्ही शेतक-यांच्या मागण्या मान्य करणार आहोत, असे सांगत आहेत. तर दुसरीकडे भाजप खासदारानं या अन्नदात्या शेतक-यांवर माओवाद्याचं लेबल लावलं आहे. 

Mar 12, 2018, 02:19 PM IST

मागण्या मान्य न झाल्यास अन्नत्याग आंदोलन - अजित नवले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 01:31 PM IST

मुंबई । शेतक-यांच्या मोर्चाचा ग्राऊंड रिपोर्ट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 01:28 PM IST

...तर अन्नदात्याचं अन्नत्याग आंदोलन होणार- अजित नवले

शेतक-यांचं १२ लोकांचं शिष्टमंडळ आपल्या मागण्यांबाबत विधीमंडळात दाखल झालं असून चर्चेतून काय मार्ग निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर या चर्चेतून काहीच निष्फळ झालं नाही तर अन्नत्याग आंदोलन करू असा इशारा शेतकरी नेते अजित नवले यांनी दिलाय. 

Mar 12, 2018, 01:18 PM IST

मुंबई । गेल्या सहा दिवसात अन्नदात्यांनी काय सोसलं?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 12:41 PM IST

विधान परिषदेत मोर्चाचे पडसाद, धनंजय मुंडेंची सरकारवर टीका

शेतक-यांच्या मोर्चाचे विधान परिषदेत पडसाद उमटले आहेत. कामकाज सुरु होताच धनंजय मुंडे यांनी हा विषय उपस्थित केला. तर त्याआधी अजित पवार यांनीही सरकावर यावरून जोरदार टीका केली. 

Mar 12, 2018, 12:25 PM IST

शेतकरी मोर्चा : दुपारी १ वाजता शिष्टममंडळ बैठकीला येणार - गिरीश महाजन

आपल्या विविध मागण्यांसाठी हजारों शेतकरी सरकारी दरबारी दाखल झाले असून आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते इथून हलणार नाहीयेत. त्यांच्याशी सरकार दुपारी १ वाजता चर्चा करणार आहे. 

Mar 12, 2018, 11:59 AM IST

मुंबई । शेतक-यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक - विष्णु सावरा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 11:02 AM IST

६ दिवसांपासून सरकार झोपले होते का? - पवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 10:42 AM IST

६ दिवस सरकार झोपले होते का? - अजित पवार

आदिवासी शेतकऱ्यांच्या वनजमिनी मिळण्याच्या मागणीसाठी किसान सभेच लाल वादळ हे मुंबईमध्ये सरकार दरबारी दाखल झाल आहे.

Mar 12, 2018, 10:33 AM IST

मुंबई । शेतक-यांची सरकारवर टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 09:56 AM IST