मनसेचं दुर्लक्ष

शेतकरी आणि ग्रामीण भागातील प्रश्नाकडे मनसेचं दुर्लक्ष झाल्याची कबुली

शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नाकडे मनसेनं दुर्लक्ष केल्याची कबुली मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. अहमदनगरमध्ये बोलत असतांना त्यांनी हे वक्तव्य केलं. मात्र आता ही चूक सुधारत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं.

Mar 31, 2018, 11:52 AM IST