मुंबईकरांचे हाल

Mumbai Railway Minister Piyush Goyal in lalbaug PT2M59S

मुंबईकरांचे हाल आणि रेल्वमंत्री राजाच्या दर्शनाला

मुंबईकरांचे हाल आणि रेल्वमंत्री राजाच्या दर्शनाला

Sep 5, 2019, 12:05 AM IST

मेगाब्लॉकचे काम संपले, रेल्वे वाहतूक विलंबाने

मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे तीन दिवस मेगाहाल होत आहेत. सेंट्रेल मार्गावरची वाहतूक संथ झालीय. त्यामुळं कल्याण-ठाणे प्रवासासाठी तब्बल दोन तास लागत असल्याने मेगाहाल सुरूच आहेत. दरम्यान, घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकचे काम संपले आहे.

Dec 31, 2012, 08:58 AM IST

सेंट्रल रेल्वे संथ, मुंबईकर मेगाब्लॉक

मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे मेगाब्लॉक होत आहेत. सेंट्रेल मार्गावरची वाहतूक संथ झालीय. त्यामुळं कल्याण ठाणे प्रवासासाठी तब्बल दोन तास लागत आहेत.

Dec 30, 2012, 10:09 AM IST