वसंत आबाजी डहाके

'प्रक्षुब्ध लिखाणापेक्षा, मन शांत करणारं लिहा'

८५ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके चंद्रपूरात दाखल झाले आहेत. आणि शहरातल्या वेगवेगळ्या साहित्यिक कार्यक्रमांना हजेरी लावली. सध्या नवी पुस्तकं, कथा, कादंबऱ्या हजारोंनी तयार होत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रक्षुब्ध लिखाण करण्यापेक्षा समाजमन शांत करणारं लिखाण झालं पाहिजे.

Feb 2, 2012, 01:16 PM IST

'अभामसा' संमेलन अध्यक्षपदी वसंत डहाके

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

चंद्रपूर येथे होणाऱ्या ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी व समीक्षक वसंत आबाजी डहाके यांची निवड झाली आहे.

 

Dec 17, 2011, 08:00 AM IST