1 year

ती संध्या'काळ'... आठवणी १३ जुलैच्या

१३ जुलै २०११ ला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना आज एक वर्ष पूर्ण झालयं. याच तारखेला तीन भयकंर बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरुन गेली होती. वर्ष भरानंतरही या बॉम्मस्फोटाचा मुख्य सुत्रधार पोलीसांचा हाती लागला नाही.

Jul 13, 2012, 08:34 AM IST