244 crores

भारतात दररोज २४४ कोटींच अन्न वाया

'अन्न हे पूर्ण ब्रम्ह' हे वाक्य आपल्या संस्कृतीत फार प्रचलीत आहे. पण आपण भारत देश म्हणून बरोबर याच्याविरुद्ध दिशेने वाटचाल करीत आहोत. हे सांगण्यामागच कारणही तसच आहे.

Jan 8, 2018, 04:26 PM IST