45000 people

रानगव्यांना मारण्यासाठी 12 जणांची भरती; तब्बल 45 हजार अर्ज दाखल! नक्की कुठे घडतंय? वाचा

रानगव्यांना मारण्यासाठी कौशल्याआधारीत 12 तरूणांची भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. आश्चर्यकारक म्हणजे त्यासाठी 45हजार तरुणांनी अर्ज केले आहेत.

May 7, 2021, 07:49 PM IST

जेव्हा फायनल मॅचमध्ये मैदानावर गायलं गेलं वंदे मातरम !

भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये २०११ साली झालेली ती वर्ल्डकप फायनलची मॅच सगळ्यांचाच स्मरनात असेल पण एक गोष्ट तुमच्या लक्षात नसेल ती म्हणजे वानखेडे स्टेडिअमवर ४५००० प्रेक्षकांनी वंदे मातरम हे गीत एकत्र गायलं होतं.

Mar 7, 2016, 05:04 PM IST