aditi sarangdhar boy

'तू आमच्यापासून ब्रेक घे', प्रसूतीनंतर पतीनं असं म्हणणं किती महत्त्वाचं? अदिती सारंगधरने सांगितला पोस्ट पार्टमचा 'तो' अनुभव

अनेक महिला बाळाला जन्म दिल्यानंतर पोस्ट पार्टम डिप्रेशनमधून जातात. अशा परिस्थितीत  नवऱ्याची साथ महत्त्वाची असते. नवऱ्याने तू आमच्यापासून ब्रेक घे म्हणणे किती आवश्यक आहे. 

Jul 9, 2024, 12:33 PM IST