ajit pawar thane vad

सरकारमध्ये असे वाद होतातच- अजितदादा

ठाण्यातील कालच्या वादानंतर आघाडीत बिगाडी झाल्याच्या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पूर्ण विराम दिला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यांना महत्व न देता काम सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी पुण्यात स्पष्ट केलं आहे.

Apr 21, 2012, 10:00 PM IST