amaravati राज ठाकरे

दुष्काळासाठी असणारा पैसा जातो कुठे?- राज

गेल्या काही सभांमधून राज ठाकरे अजितदादांना सातत्यानं लक्ष्य करत आहेत. अमरावतीतल्या सभेतही अजितदादांना लक्ष्य केलं. सिंचनकामांचे ७० हजार कोटी रुपये गेले कुठे ? असा सवाल त्यांनी केला.

Mar 25, 2013, 12:07 AM IST