amarnath bus attack

निषेध करण्याची वेळ नसून चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली - संजय राऊत

 अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ला हा देशवासियांवरील हल्ला आहे. दिल्लीतल्या सरकारवर हल्ला आहे. त्यामुळे या हल्ल्याचा निषेध करण्याची ही वेळ नसून चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.

Jul 11, 2017, 04:20 PM IST