any rupees

सरकारने पिकविम्याचे पैसे न भरल्याने शेतकऱ्यांना फटका?

(विकास भदाणे, झी २४ तास) जळगावातील शेकडो केळी उत्पादक शेतकरी आज रस्त्यावर उतरले होते. हवामानावर आधारीत फळपिक विम्याचा लाभ मिळावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. 

Nov 30, 2015, 10:56 PM IST