ashok kamate

26/11 Mumbai Attack : या '५' जणांनी प्राणाची आहुती देत वाचवले हजारो प्राण

२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या भयाण हल्ल्यास १२ वर्षे पूर्ण झाले. पाकिस्तानातून आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईला गोळीबार आणि बॉम्बस्फोटांनी हादरवलं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानक, नरीमन हाऊस, लियोपोल्ड कॅफे, ताज हॉटेल आणि टॉवर, ऑबेरॉय-ट्रायडेंट हॉटेल आणि कामा हॉस्पिटलला लक्ष्य केलं.

Nov 26, 2020, 12:51 PM IST