atul kulkarni viral kavita

'मारलं, की निमूट मरायचं असतं...' अतुल कुलकर्णी यांची महात्मा गांधींवरील कविता व्हायरल

Atul Kulkarni Kavita on Mahatama Gandhi: सध्या संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापल्याचे दिसते आहे. त्यातच अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या महात्मा गांधीना उद्देशून केलेल्या कवितेची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही एक ट्विट शेअर केलं आहे. 

Jul 30, 2023, 02:07 PM IST