aurangabad ats

न्यायाधिशांच्या हत्येचा अतिरेक्यांचा कट

औरंगाबादमध्ये काल अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांनी न्यायाधिशांच्या हत्येचा कट केल्याचं पोलीस तपासात पुढे आले आहे. याबाबतची कबुली पकडण्यात आलेल्या अतिरेक्यांनीच दिली आहे. ही माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Mar 27, 2012, 11:36 AM IST