chanakya niti relationship tips

चाणक्य नितीः अशा मुलींपासून चार हात लांबच राहा, लग्नाचा विचारही नको!

लग्नासाठी जोडीदार निवडत असताना पूर्ण खातरजमा करुनच निर्णय घेतला जातो. तर, हा एक निर्णय चुकला तर आयुष्यभर पश्चात्ताप करायची वेळ येते. चाणक्य नितीनुसार, हे पाच गुण असलेल्या मुलीची कधीच लग्नासाठी निवड करु नये. 

Nov 6, 2023, 02:46 PM IST