claims bihar police seeks probe by ib

कानपूर रेल्वे अपघातामागे आयएसआयचा हात

कानपूरजवळ 20 नोव्हेंबर 2016ला झालेल्या रेल्वे अपघातामागे आयएसआयचा हात असल्याचं आता पुढे आले आहे. बिहार पोलिस आणि एटीएसनं केलेल्या कारवाईत तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

Jan 18, 2017, 07:37 AM IST