मोदींनी काय केले, देशात मंदी आणली आणि ईशान्येकडील प्रदेशात आग लावली - राहुल गांधी
आज देश जळतोय. देशाची वाट लागली आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली.
Dec 14, 2019, 01:55 PM ISTकोल्हापूर जि.प. पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव, महाराष्ट्र विकासआघाडीचा विजय
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दतवाड मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाची चव चाखावी लागली आहे.
Dec 14, 2019, 01:20 PM ISTभाजप सरकारने देशाला मंदीत लोटले, बेरोजगारांची संख्या चार कोटींवर - प्रियांका गांधी
काँग्रेसने (Congress) भारत बचाओ रॅलीमध्ये ( Bharat Bachao Rally )आर्थिक मंदी, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांवरुन मोदी सरकारला जोरदार घेरले.
Dec 14, 2019, 12:41 PM ISTकाँग्रेसकडून 'भारत बचाओ रॅली'चे आयोजन
केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून आज दिल्लीमध्ये भारत बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
Dec 14, 2019, 11:44 AM ISTराहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष पुन्हा होण्याची शक्यता?
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हाती घ्यावीत यासाठी हंगामी सोनिया गांधी यांनी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत.
Dec 14, 2019, 11:32 AM ISTराज्यात नागरिकत्व विधेयक लागू होणार नाही, उद्धव ठाकरेही याच मतावर ठाम - काँग्रेस
काँग्रसचे नेते आणि राज्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांचा दावा
Dec 13, 2019, 01:02 PM ISTकाँग्रेसमुळे भाजपची विरोधी पक्षाच्या भूमिकेत जायला गोची
महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं
Dec 12, 2019, 11:04 PM ISTठाकरे सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर दोन आठवड्यानंतर सरकारचा खातेवाटप जाहीर झालं आहे.
Dec 12, 2019, 05:26 PM ISTठाकरे सरकारचं खातेवाटप ठरलं; यादी राज्यपालांकडे रवाना
आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल.
Dec 12, 2019, 01:44 PM ISTशिवसेना-काँग्रेस-भाजपची हातमिळवणी, मालेगावात सत्तेचा नवा पॅटर्न
काँग्रेस, शिवसेना आघाडीच्या ताहेरा शेख यांची महापौरपदी निवड
Dec 12, 2019, 12:23 PM ISTमुंबई । समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव - शिंदे
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे (Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg) काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याचवेळी भाजप-शिवसेना युतीच्या काळात सुरु करण्यात आलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
Dec 11, 2019, 07:00 PM ISTनवी दिल्ली । नागरिकत्व विधेयकावर विरोधकांचा हल्लाबोल
नागरिकत्व विधेयकावर विरोधकांचा हल्लाबोल, राज्यसभेत मोदी सरकारवर जोरदार टीका
Dec 11, 2019, 06:50 PM IST