congress

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला

काय असणार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ? 

Nov 26, 2019, 07:25 AM IST

नारायण राणेंचा खळबळजनक दावा; महाविकासआघाडीने असा केला संख्याबळाचा 'जुगाड'

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार पहिल्यांदाच एखाद्या मंचावर एकत्र आले होते.

Nov 25, 2019, 10:37 PM IST

धनंजय मुंडे म्हणाले, अजित पवारांबद्दल माझ्या मनात प्रेम आहे पण.....

अजित पवारांच्या शपथविधीवेळी आमदारांना धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर उपस्थित राहण्याच्या सूचना मिळाल्या होत्या.

Nov 25, 2019, 09:22 PM IST

'तुमची आमदारकी जाणार नाही, ही माझी जबाबदारी'

व्हीप न पाळल्यास सदस्यत्व रद्द होईल, असे सांगितले जात आहे.

Nov 25, 2019, 08:37 PM IST

राष्ट्रवादीकडून १५ 'संशयित' आमदारांची वेगळ्या हॉटेलमध्ये व्यवस्था

अजित पवार यांचा पक्षातील प्रभाव पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनवेळी दगाफटका होण्याची भीती आहे.

Nov 25, 2019, 06:10 PM IST

'सिंचन घोटाळ्यात अधिकारी दोषी, मग अजित पवार निर्दोष कसे?'

सिंचन घोटाळ्यात १५ ते २० अधिकाऱ्यांवर खटले दाखल झाले आहेत.

Nov 25, 2019, 05:01 PM IST

सिंचन घोटाळ्यातील अजित पवारांविरोधातील चौकशीच्या फाईली बंद

सत्तास्थापनेच्या नाट्यात अजित पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

Nov 25, 2019, 04:17 PM IST
Mumbai Soniya Bhuvan PT2M2S

मुंबई । सोनिया भुवन यांनी परत आणले राष्ट्रवादीच्या आमदारांना

अजित पवार यांच्या संपर्कात असणारे आणि शपथविधी घेताना त्यांच्यासोबत असलेल्या दौलत दरोडा आणि अनिल पाटील या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची सुटका युवती काँग्रेसच्या सोनाली भुवन यांनी केली.

Nov 25, 2019, 03:20 PM IST
Mumbai NCP Leader Escape From Delhi PT3M38S

मुंबई । राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना दिल्लीत कसे नेलं, कशी झाली सुटका?

राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना दिल्लीत कसे नेलं, कशी झाली सुटका?

Nov 25, 2019, 03:15 PM IST

राष्ट्रवादीच्या आमदारांना कसं पळवले आणि कशी सुटका झाली, त्यांच्याच तोंडून ऐका!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिल्लीत कसे नेले आणि त्यानंतर त्यांचा  संपर्क शरद पवारांशी कसा झाला ? 

Nov 25, 2019, 03:01 PM IST

शिवसेना-काँग्रेसने आपल्या आमदारांना दुसरीकडे हलविले

महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा पेच अजूनही कायम आहे. सरकार स्थापन झाले आहे. तरीही शिवसेना-काँग्रेसने धोका होऊ नये म्हणून हॉटेलमधून पुन्हा दुसरीकडे हलविण्यात आले आहे.

Nov 25, 2019, 02:16 PM IST

'गटनेता नसताना सत्तास्थापनेचा दावा म्हणजे पागलपंती'

महाविकासआघाडीच्या दाव्यावर आशिष शेलारांची टीका

Nov 25, 2019, 01:50 PM IST

महाविकास आघाडीचे नवे पत्र राज्यपाल कार्यालयाला, सरकार स्थापनेचा दावा

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षाच्या महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे १६२ आमदारांच्या स्वाक्षरी असणारे पत्र राज्यपालांकडे सोपवले आहे. 

Nov 25, 2019, 12:58 PM IST

'अजित पवारांच्या मनधरणीचा अखेरचा प्रयत्न; ऐकले नाहीत तर....'

जयंत पाटील करणार मनधरणीचा अखेरचा प्रयत्न 

Nov 25, 2019, 12:40 PM IST