corona vaccines scarcity

लसी शिल्लक असत्या तर लसीकरण बंद केलं नसतं - जयंत पाटील

राज्यातील मंत्री जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटलं की, प्रत्येक जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. लोकसंख्येनुसार राज्यांना लस मिळायला हवी.

Apr 8, 2021, 05:29 PM IST