criminal people

Chanakya Niti : चुकूनही करू नका 'या' 5 लोकांच्या घरी जेवण!

चाणक्य नीतिमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजही अनेक लोकं फॉलो करतात. इतकंच नाही तर काहींनी त्यांचा अवलंब करून फायदा देखील झाला आहे. तर चाणक्य नीतिनुसार असे काही लोकं आहेत ज्यांच्या घरी चुकूनही काही खाऊ नका. आता ते कोण आहेत हे जाणून घेऊया...

Sep 4, 2024, 06:36 PM IST

नंदुरबारच्या गुंडाचं अमळनेरात थैमान, एसपींच्या झोपेचा 'अर्थ' काय?

नंदुरबार शहरातील शेकडो गुंड मागील पाच ते सहा दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील अमळनेरात होते. एका पत्रकारालाही त्यांनी मारहाण केली होती, याची माहिती जळगावचे एसपी जालिंदर सुपेकर यांना नव्हती का? असा सवाल आता विचारला जात आहे.

Nov 27, 2016, 06:05 PM IST