dnyanpith award

'हिंदू'नंतर फक्त कविताच लिहिणार - भालचंद्र नेमाडे

 ज्येष्ठ साहित्यिक आणि 'कोसला'कार भालचंद्र नेमाडे 'हिंदू' कांदबरीनंतर केवळ कविता लेखन करणार असल्याची सर्वात मोठी घोषणा स्वतः नेमाडे यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले. 

Feb 6, 2015, 03:17 PM IST