emotional words

कर्णधारपद सोडल्यानंतर भावूक कोहली विडा उचलत म्हणाला...

भारतीय संघाचा T20 वर्ल्डकपमधील प्रवास संपला आहे. यासोबतच एक मोठा अध्यायही संपला असून विराट कोहली यापुढे टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार नाही. नामिबियाविरुद्धचा सामना संपल्यानंतर विराट कोहलीने कर्णधार म्हणून आपला प्रवास आणि टी-20 वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल सांगितलं.

Nov 10, 2021, 11:31 AM IST