farmers trouble

बियाणे कंपनीमुळे शेतकरी रडकुंडीला, 60 दिवस आधीच पिकली शेती; अन्नाचा दाणाही मिळणे कठीण

Bhandara Farmer: बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट होण्याचे प्रकार सर्व जिल्ह्यात वाढू लागले आहेत. यावर राज्य सरकारने कडक कायदे आणूनही बियाणे कंपन्यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही. यामुळे शेतकरी राजाला रडकुंडीला येण्याची वेळ येते.  भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये बोगस बियाणामुळे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे पाणी झाले आहे. काय आहे ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.

Sep 14, 2023, 10:31 AM IST

अतिवृष्टीच्या संकटानं बळीराजाला घेरलं, पोराबाळांचं शिक्षण सुटलं, कर्जाचा डोंगर वाढला

अतिवृष्टीमुळे मोडलेला आणि कर्जाने पिचलेल्या शेतकऱ्याचा जगण्यासाठी संघर्ष 

Oct 27, 2022, 10:08 PM IST