global cost

भारत-पाकिस्तानमध्ये जर न्यूक्लिअर युद्ध झालं तर...

भारत पाकिस्तान दरम्यान युद्धाची चिन्हं दिसू लागलीत. पारंपरिक शत्रू असलेल्या उभयदेशांत केव्हाही न्यूक्लिअर युद्ध छेडलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, या दोन्ही देशांत न्यूक्लिअर युद्ध झालंच तर...

Sep 29, 2016, 09:02 PM IST