hailstorms

अवकाळी-गारपिटीचा बळीराजाला तडाखा, शेतक-यांनी जगायचं तरी कसं?

अवकाळी आणि गारपिटीनं राज्यातल्या शेतक-यांचं अतोनात नुकसान झालंय. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं पुन्हा एकदा हिरावून घेतलाय. 

Jan 12, 2022, 10:59 PM IST

राज्यात काही ठिकाणी आणखी दोन दिवस पावसाचे संकट

हवेची चक्रीय स्थिती आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे गेल्या पाच दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पाऊस (Rain) बरसत आहे. हीच स्थिती आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. 

Mar 23, 2021, 10:34 AM IST