hats off

शेतकऱ्यांनो, तुम्हाला मनापासून सलाम!

आजतागायत महाराष्ट्रात जे घडलं नाही, असं तुफान वादळ या महाराष्ट्रानं गेल्या दोन-चार दिवसांत अनुभवलं... इतिहासातला सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकला... पण मुंबईच्या गतीला, कायदा व्यवस्थेला जराही धक्का लागला नाही... सगळं काही शिस्तबद्ध... शांततेनं... म्हणूनच बळीराजा काही कौतुकाचे शब्द... तुझ्यासाठी...

Mar 13, 2018, 09:57 AM IST