उत्तर प्रदेशात भयानक स्थिती! उष्माघातने 3 दिवसांत 100 जणांचा मृत्यू; आरोग्य यंत्रण अलर्ट मोडवर
एकीकडे बिपरजॉय चक्रीवादळाचा कहर, दुसरीकडे मान्सूनची हुकलावणी देत असतानाच उत्तर प्रदेशात वेगळेच परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशात ऊन आणि गर्मीचा कहर सुरु आहे.
Jun 20, 2023, 12:06 AM IST
72 तासांत 54 मृत्यू , 400 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल; उत्तर प्रदेशात असं नेमक घडलय तरी काय?
एकीकडे पावसाळा ऋतु सुरु झाला असताना उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट आली आहे. उष्माघातामुळे 54 जणांचा मृत्य झाल्याचा दावा केला जात आहे.
Jun 18, 2023, 10:58 PM IST