अश्विन ते ऋषभ पंत... टीम इंडियाच्या विजयाचे 5 हिरो, बांगलादेशला फोडला घाम
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. या सीरिजचा पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात आला. टीम इंडियाने सामन्याच्या चौथ्या दिवशी 280 धावांनी बांगलादेशवर विजय मिळवला. भारतीय टीमच्या परफॉर्मन्स बद्दल बोलायचे झाले तर 5 खेळाडूंनी त्यांच्या परफॉर्मन्सने बांगलादेशला फोडला घाम. ते खऱ्या अर्थाने भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
Sep 22, 2024, 01:14 PM IST