india loss series

IND Vs BAN: पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, "प्रामाणिकपणे सांगायचं तर..."

India Loss Series Against Bangladesh: कर्णधार रोहित शर्माची 28 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी व्यर्थ गेली. शेवटच्या चेंडूवर 6 धावा करण्यात रोहित शर्माला अपयश आलं. त्यामुळे भारताचा 5 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मानं प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

Dec 7, 2022, 08:19 PM IST