india vs australia ranchi test

सामना आम्ही जिंकू शकलो असतो मात्र... - कोहली

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज चेतेश्वर पुजारा आणि वृद्धिमन साहा यांनी ऱांची कसोटीत केलेल्या १९९ धावांच्या भागीदारीचे कौतुक केले. अशी भागीदारी यापूर्वी पाहिली नसल्याचे कोहली म्हणाला.

Mar 20, 2017, 07:18 PM IST