india vs england 2012 mumbai t20i preview

टी-२० : ६ विकेट राखून इंग्लंडची भारतावर मात

टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यान आज वानखेडेवर दुसरी टी-२० मॅच रंगतेय. टॉस जिंकून इंग्लंडनं पहिल्यांदा भारताला बॅटींगची संधी दिली. यावेळी भारतानं इंग्लंडपुढे १७८ धावांचे आव्हान ठेवलंय.

Dec 22, 2012, 10:29 PM IST

टी-२० : भारत इंग्लंडला देणार धक्का?

टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यान आज वानखेडेवर दुसरी टी-२० मॅच खेळली जाणार आहे. दोन मॅचच्या या सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतलेल्या टीम इंडियाला अखेरची टी-२० जिंकून सीरिज जिंकण्याची नामी संधी आहे.

Dec 22, 2012, 04:12 PM IST