jaitapur plant

वीज प्रश्ना प्रकरणी सरकार गंभीर

अनंत गाडगीळ

महाराष्ट्राला गेले काही दिवस भेडसावणाऱ्या वीज तुटवड्या मागे अनेक कारणे आहेत. ओरिसातील पूर परिस्थितीमुळे तेथील खाणीतील कोळसा ओला झाला आहे आणि तिथे पंपिंगद्वारे पाण्याचा उपसा करण्यात येत आहे.

Oct 22, 2011, 03:04 PM IST