javab do

सर्वच रंगांच्या सरकारांना सत्याची भीती : अमोल पालेकर

सरकार कोणत्याही रंगाचे असो, त्यापैकी कोणत्याच सरकारला सत्याला सामोरे जायची इच्छा नसते, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी रविवारी पुणे येथे व्यक्त केली.

Aug 20, 2017, 08:59 PM IST

धर्माचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी अन्याय, हिंसा, अत्याचार: जावेद आख्तर

'जगभरात ज्या ज्या ठिकाणी धर्म नावाच्या व्यवस्थेचे प्रबल्य आहे अशा सर्व ठिकाणी तुम्हाला अन्याय, हिंसा, अत्याचार दिसेल. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही व्यवस्थेमुळेच आपला देश याला अपवाद आहे. मात्र, आज ही ओळख काहीशी पुसट होत चालली आहे. पण, लक्षा ठेवा समाजात विषवल्ली पसरू लागते, तेव्हा ती कुणालाच सोडत नाही. त्यामुळे अशा विषवल्लीपासून देशाला वाचवूया', असे उद्गार ज्येष्ठ गीतकार  जावेद अख्तर यांनी काढले आहेत. 

Aug 20, 2017, 08:38 PM IST