maharashtra mango

कोल्हापुरकरांचा नाद करायचा नाय! आंब्याच्या पहिल्या पेटीला 51000 रुपयांचा दर

Kolhapur News : याआधी रत्नागिरीतून पुण्यात दाखल झालेल्या चार डझन आंब्यांना 20 हजारांचा दर मिळाला होता. त्यानंतर आता कोल्हापुरात हापूस आंब्याला मिळालेल्या सर्वोच्च दराने सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.

 

Jan 7, 2023, 12:50 PM IST