major damage

मराठवाड्यात पावसाचे थैमान; नदी, नाल्यांना पूर, 4 दिवसांत 12 जणांचा बळी

Rains News - Heavy rains in Marathwada : मराठवाड्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे. (Rains in Marathwada) तर अतिवृष्टीने गेल्या चार दिवसांत तब्बल 12 जणांचा बळी गेला आहे.  

Sep 8, 2021, 07:12 AM IST

अतिवृष्टीने मोठे नुकसान : शरद पवार करणार मराठवाड्याचा दौरा

अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पुरता शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.  

Oct 17, 2020, 10:50 AM IST

वादळ आणि पाऊस : रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान, नौका बंदरातच

परतीच्या पावसाने जोरदार फटका दिला आहे. सलग पावसामुळे रत्नागिरीतल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर मासेमारी पूर्णत: बंद आहे. 

Oct 17, 2020, 07:20 AM IST

पुण्यात पावसाच्या बळींची संख्या १३ वर, घर आणि वाहनांचे मोठे नुकसान

पावसाने हाहाकार उडवून दिला. तीन तासांत ११२ मिलीमीटर एवढा धो धो पाऊस कोसळला.  

Sep 26, 2019, 06:46 PM IST