marashtra 0

Farmer : कांदा आणि बटाटा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, 270 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

Onion and Potato Farmers :केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. शेतकरी अडचणीत आल्याने गुजरात सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक आणि बटाटा उत्पादकांसाठी 270 कोटी रुपयांचं पॅकेज गुजरात सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांबाबत मोठी निर्णय कधी घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Mar 7, 2023, 11:23 AM IST

फोटो काढण्यावरुन क्लिनअप मार्शलला नागरिकाकडून मारहाण, व्हीडिओ व्हायरल

 मुंबईकर (Mumbai) आणि क्लिन अप मार्शल (Cleanup Marshal) मधले वाद सुरूच आहेत. 

 

Sep 13, 2021, 05:24 PM IST

तीन पक्षांचे सरकार किती दिवस चालणार? - देवेंद्र फडणवीस

राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले आहे, ते ठिक आहे. पण हे सरकार किती दिवस चालणार हे माहीत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला. 

Dec 7, 2019, 10:11 PM IST