marrige ceremony

लग्न सोहळ्यात आईस्क्रीम खाण्यावरून मारहाण

बदलापूर चामटोली येथील सह्याद्री मंगल कार्यालयात रविवारी एक लग्न सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यात जेवण झाल्यावर आईस्क्रीम खाण्यावरून झालेल्या भांडणात हॉटेल मालक बाळाराम जाधव यांना वरपक्षाकडील नातेवाईकाकंडून मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय. 

Mar 7, 2016, 11:08 PM IST

नवरदेव स्वत:च्या लग्नात पोहोचला सायकलवर

झालावाड येथील राहणारा दुर्गेश गौतम याचं लग्न पर्यावरण वाचवण्याचा संदेश देऊन गेली.

Feb 6, 2016, 03:11 PM IST