mint street memos

शेतकरी कर्जमाफीमुळे महागाई ०.२ टक्क्यांनी वाढेन : रिझर्व्ह बॅंक

राज्यासह देशभरात कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी उचल खाल्ली असतानाच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ( आरबीआय) वेगळाच इशारा दिला आहे. शेतकरी कर्जमाफी केल्यास महागाईचा दर ०.२ टक्क्यांनी वाढेन, असा अंदाज आरबीआयने दिला आहे.

Sep 12, 2017, 05:41 PM IST